महाराष्ट्र
रत्नागिरीत लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या पत्रकार परिषदेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून व्यवस्थापनाला जाहीर माफी मागावी…
दाभोळपासून केळशीपर्यंतच्या किनाऱ्यांवर कासवांच्या प्रजनन काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून प्रखर दिवे, ध्वनी प्रदूषण आणि प्लास्टिक कचऱ्याबाबत जिल्हा प्रशासनाने…
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने आपल्या उत्पादनाला पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला असला तरी इटलीतील जुनी यंत्रसामग्री वापरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे…
सुधारित आराखड्यामुळे माहूरगड,परळी वैजनाथ, तूळजाभवनी, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची अंबाबाई तसेच कुणकेश्वरचे शिवमंदीर आणि रेड्डीचा गणपती आदी धार्मिक स्थळे कोसो दूर…
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या परिषदेत वन्य प्राण्यांचा हैदोस, जमिनींचे संपादन आणि शेतीमालाला मिळणारा अल्प दर…
Ashok Kharat Nashik Bhondubaba : खरातने फसविण्यासाठी अवलंबिलेल्या पध्दतीमुळे तपास अधिकारीही थक्क झाले आहेत.
नागपूर ते गोवा प्रवास अवघ्या ८ तासांवर आणणाऱ्या या महामार्गाच्या नवीन मार्गात सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील काही संवेदनशील गावांचा नव्याने…
मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाल्यामुळे आणि मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कोकणातील मासळीने अमेरिका आणि चीनच्या बाजारपेठेत मोठी भरारी घेतली…
रायगड जिल्ह्यातील १५० संभाव्य दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट संपर्क साधणारी 'आपत्ती व्यवस्थापन उद्घोषणा प्रणाली' बसविण्यात येत असून…
कराडच्या भोळेवाडीत शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून सतीश सूर्यवंशी या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी उषा…
Maharashtra Political Controversy 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात आज पाच मोठ्या विधानांनी खळबळ उडवली आहे.
