मुंबई
मुंबईला कचराकुंडीमुक्त करण्यासाठी पालिकेने पुढच्या ४ वर्षांचा आराखडा तयार केला आहे. दरवर्षी २५% कचराकुंड्या हटवून, थेट इमारतींच्या प्रवेशद्वारातून कचरा उचलण्यासाठी…
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात ३९ आमदारांचा समावेश असल्याचा आरोप करत 'माकप'ने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याविरोधात सोमवारी राज्यभर…
महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकीकरणासाठी १,१२१ कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी वितरित केला आहे. १.६० लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून, गेल्या…
मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारल्याने पश्चिम रेल्वेचे ५.३५ लाख प्रवासी घटले आहेत. मात्र, १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवून आणि स्थानकांचे विस्तारीकरण…
नाशिक कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वे १४.५५ कोटींचे प्रकल्प राबवणार असून, मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण होतील. तसेच मुंबईत जून २०२६…
मुंबई सेंट्रल स्थानकावर एका सराफाला मारहाण करून ३० हजार रुपये लुटणाऱ्या तीन रेल्वे पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. राजस्थानला…
प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामामुळे ४ आणि ५ एप्रिल रोजी कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या सीएसएमटी ऐवजी पनवेल आणि ठाण्यापर्यंतच धावतील. प्रवाशांना आता…
केंद्र सरकारने 'समग्र शिक्षा' योजना थांबवल्याने महाराष्ट्रातील ३,८०० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. ९ मार्चपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून, महत्त्वाची…
वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी ४५ हजार खारफुटी तोडण्याच्या प्रस्तावाविरोधात पर्यावरणप्रेमींनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवले आहे. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी…
लालबागच्या मसाला गल्लीत रस्ता अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर मुंबई महानगरपालिकेने सलग दोन दिवस कारवाई केली. उन्हाळी साठवणीच्या मसाल्यांच्या गर्दीत रस्ता मोकळा…
ठाणे, डोंबिवली फलाट विस्तार आणि प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रीपासून विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल…
